[new][slider1]
झिरो बजेट तंत्र
[zbnf][list][#009933]
[pdf] [list][#CC3399]
/fa-clock-o/ WEEK TRENDING$type=list
-
गायीपासून प्राप्त होणाऱ्या पाच पदार्थांपासून बनविले जाणारे द्रावण म्ह्णून यास पंचगव्य असे संबोधण्यात येते. हे एक सेंद्रीय द्रावण आहे. जमीन...
-
निमास्त्र १ एकरसाठी २०० लि.पाणी २० लि.देशी गार्इचे गोमुत्र २ कि. देशी गार्इचे शेण १० किलो कडुलिंबाचा पाला फांदया सकट किंवा १० किलो लिंबोळी ...
-
दैनंदिन वापरातील ताज्या फळांच्या साली, उरलेले तुकडे, भाजीपाल्यांचे देठ, गुळ व पाणी यांच्या किण्वन प्रक्रियेतून तयार केलेले हे एक सेंद्रीय द...
-
स्थानिक वातावरणात जे जीवाणू प्रदिर्घ कालापासून अस्तित्वमान आहेत ते जीवाणू शेती साठी सर्वोत्तम आहेत कारण ते शक्तिशाली व प्रभावी आहेत. ते ज...
-
१०० किलो देशी गायिचे शेण किंवा ५० कि.देशी गायिचे व ५० कि. बैलाचे शेण १ कि. गुळ किंवा ३ लि. ऊसाचा रस १ किलो बेसन हे मिश्रण चांगले फावड्याने ...
-
२०० लीटर पाणी १० किलो देशी गार्इचे शेण ५ ते १० लीटर देशी गाइचे गोमुत्र १ किलो गुळ किंवा ४ लिटर ऊसाचा रस १ किलो बेसन मुठभर बांधावरची जीवाणू ...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts
CGNF
[cgnf][column1]
/fa-fire/ YEAR POPULAR$type=one
-
गायीपासून प्राप्त होणाऱ्या पाच पदार्थांपासून बनविले जाणारे द्रावण म्ह्णून यास पंचगव्य असे संबोधण्यात येते. हे एक सेंद्रीय द्रावण आहे. जमीन...
-
निमास्त्र १ एकरसाठी २०० लि.पाणी २० लि.देशी गार्इचे गोमुत्र २ कि. देशी गार्इचे शेण १० किलो कडुलिंबाचा पाला फांदया सकट किंवा १० किलो लिंबोळी ...
-
दैनंदिन वापरातील ताज्या फळांच्या साली, उरलेले तुकडे, भाजीपाल्यांचे देठ, गुळ व पाणी यांच्या किण्वन प्रक्रियेतून तयार केलेले हे एक सेंद्रीय द...
-
स्थानिक वातावरणात जे जीवाणू प्रदिर्घ कालापासून अस्तित्वमान आहेत ते जीवाणू शेती साठी सर्वोत्तम आहेत कारण ते शक्तिशाली व प्रभावी आहेत. ते ज...
-
१०० किलो देशी गायिचे शेण किंवा ५० कि.देशी गायिचे व ५० कि. बैलाचे शेण १ कि. गुळ किंवा ३ लि. ऊसाचा रस १ किलो बेसन हे मिश्रण चांगले फावड्याने ...
-
२०० लीटर पाणी १० किलो देशी गार्इचे शेण ५ ते १० लीटर देशी गाइचे गोमुत्र १ किलो गुळ किंवा ४ लिटर ऊसाचा रस १ किलो बेसन मुठभर बांधावरची जीवाणू ...
काय आहे नैसर्गिक शेती
नैसर्गिक शेती ही एक शाश्वत शेती पद्धती आहे. या पद्धतीत सर्वच संसाधने नैसर्गिक पदार्थांपासून बनवली जातात. जे सहजासहजी आपल्या आसपास उपलब्ध आहेत. रासायनिक खते, तणनाशके, ट्रॅक्टरने खोल नांगरणी यामुळे अतोनात झालेली जमीनीची झीज केवळ नैसर्गिक शेती पद्धतीनेच भरून काढली जाऊ शकते.
जगभरात नैसर्गिक शेती विविध प्रकारांनी केली जाते. स्थानिक वातावरणीय व भौगोलिक परीस्थितीनुसार वापरली जाणारी संसाधने व पद्धती वेगवेगळी असू शकतात पण या सर्वांचा उद्देश व परीणाम एकच आहे तो म्हणजे विषमुक्त दर्जेदार अन्न उत्पादन.
जगभरात वापरल्या नैसर्गिक निविष्टा व त्यांची तयार करण्याची पद्धती यांचा हा संग्रह शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्याचा उद्देश एवढाच की, नैसर्गिक संसाधने वापरून जमीनीचा पोत उत्तरोत्तर सुधारला जाईल व मानव जातीला विषमुक्त अन्न मिळेल. शेतकऱ्याच्या उत्पादन खर्चात बचत होईल. नैसर्गिक निविष्टांमुळे पीक निरोगी व उत्पादन भरपूर मिळेल.
Keli papai chi lagwad mahiti dya
ReplyDelete